कोल्हपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राधानगरी,तुळशी,दूधगंगा आणि वारणा जलसिंचन प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.सर्व प्रकल्पातील पाणी साठ्याचा आढावा घेवून आवर्तनाचे नियोजन निश्चित करण्यात आले. Read more
लोणी येथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पाॅलीटेक्निक महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक समारंभ मदत व पुनवर्सन मंत्री ना.मकरंद जाधव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.विद्यार्थ्यांच्या वसतीगृह इमारतीचे भुमीपूजन संपन्न झाले.गुणवंत विद्यार्थ्या... Read more
प्रवरेत उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करणार प्रारंभी उद्योजक महिलांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन आणि महाआरती करण्यात आली. यावेळी अर्णव ज्ञानेश्वर निबे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित पोवाडा सादर करत सर्वांची... Read more
विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने राज्यपाल डॉ. सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना डाॅक्टर आॅफ सायन्स देवून सन्मानित करण्यात आले.याप्रस... Read more
राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात एका १२ वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहीरीत पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. १० जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली.नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळे वस्ती रोड परिसरात... Read more
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप केला जात आहे. वाल्मिक कराड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी सुरु आहे.आता या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाक... Read more
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा.ना.श्री.अमीतभाई शहा हे रविवारी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर शनीदर्शनाकरीता येणार आहेत. या दौर्याच्या नियोजना बाबतचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आढावा शनिशिंगणापूर येथे घेतला.यावेळी आ.विठ्ठलराव लंघे , संस्... Read more
भंडारदरा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळी हंगामासाठी तीन आणि रब्बीसाठी एक आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला. निळवंडे काल... Read more
लोणी परिसरातील गोरक्षकाचां नवीन उपक्रम राबविण्यात आला तो म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या गाईनां गोरे झाले किवा गाई वयस्कर झाली म्हणे गाय खाटी झाली की लगेच कसायला म्हणजे कत्तल खाण्याला देतात. ते थांबवण्या साठी काही गोरक्षक पुढे आले आणि अशा ग... Read more
आज दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री मा.ना.श्री अमितभाई शाह यांची भेट घेऊन, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी शिर्डी विमानतळावर सुरक्षा दलाच्या कमतरतेमुळे नाईट लँडिंगला परवानगी मिळत नसल... Read more